पोस्ट्स

विचार पचायला/अमलात आणायला कठीण आहेत.....

इमेज
विचार पचायला/अमलात आणायला कठीण आहेत. पण विचार करायला लावणारे नक्की आहेत _*"९०/१० तत्व "*_ फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे. जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो. उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे. या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे. उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला.  हे फक्त १०% झालं. यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे. तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाह...

🏃‍♀ *'अति घाई’ 🏃‍♀ माणसाला संकटात नेई*

🏃‍♀ *'अति घाई’ 🏃‍♀ माणसाला संकटात नेई* *अखेर पुन्हा एकदा कोल्हापूर, सांगली, ठाणे, पुणे शहर, ग्रामिण कोरोना कहरमय झालय*. ही वेळ कुणामुळे आली? का आली? घाई करण्यामुळेचना? घराबाहेर पडाच. भाज्या कुठे मिळताहेत, मांस-मच्छी कुठे मिळते, फळे बघा आहेत का, धक्के देत ठाण्याचा जांभळी नाका व पुण्याची गुलटेकडी गजबजली जात असेल तर ‘कोरोना’ तुमच्या मानगुटीवर बसणारच आहे. लग्न करण्याची घाई, पोरं जन्माला घालण्याची घाई, त्या पोरांना शाळेत घालण्याची घाई, त्यांची करिअर करण्याची घाई, परदेशात धाडण्याची घाई, मोठ्या पॅकेजची घाई, प्रशस्त मोठ्ठं घर-कार खरेदीची घाई, बँक बॅलेन्स वाढविण्याची घाई. ही घाईची परंपरा थोडी तपासून पहा. अख्खी पिढी भरकटल्याचा प्रत्यय येईल. पूर्वी विवाह लवकर व्हायचे. संतती 10 वर्षांनी झाली तरी काही फरक पडत नव्हता.पूर्वी मुलं 5-6 वर्षे मैदानावर - नदी - डोहावर हुंदडायची मग शाळेत प्रवेश घ्यायची. आज बँका दारात, कर्जाची घाई. पूर्वी 80-90 नंतरच मरणाचा विचार. आता मरणाचीही घाई. 22-25 वर्षांची पोरं मोटरसायकल अपघातात मरतात तेव्हा मोटरसायकल घेऊन देणार्‍या मातापित्यांची कीवच येते. घाई... घाई... आणि घा...

_पूर्वीचा काळ बाबा,...

इमेज
*_पूर्वीचा काळ बाबा,_* *_खरंच होता चांगला,_* *_साधे घरं साधी माणसं,_* *_कुठे होता बंगला ?_*                      *घरं जरी साधेच पण,*                      *माणसं होती मायाळू,*                       *साधी राहणी चटणी भाकरी,*                       *देवभोळी अन श्रद्धाळू.* *_सख्खे काय चुलत काय,_*  *_सगळेच आपले वाटायचे,_* *_सुख असो दुःख असो,_*  *_आपुलकीने भेटायचे._*                     *पाहुणा दारात दिसला की,*                      *खूपच आनंद व्हायचा हो,*                     *हसून खेळून गप्पा मारून,*                     *शीण निघून जायचा हो.* *_श्...
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा दोष..... यांनाच *षड्रिपु* म्हणतात. फार्सी भाषेत यांना *ऐब* म्हणतात.    हे *सहा ऐब* ज्याच्या अंगी       ठासून भरलेले असतात    त्याला *साहेब* म्हणतात..... या सहा दोषांना सहज *धारण* करणाऱ्यास *साधारण* म्हणतात.... या सहांना *मान्य* करणाऱ्यास      *सामान्य* म्हणतात..... या सहांना आपल्या *धाकात* ठेवणाऱ्यास *साधक* म्हणतात.... या सहांना *अधू* करणाऱ्यास        *साधू* म्हणतात..... या सहांचा संपूर्ण *अंत* करणाऱ्यास           *संत* म्हणतात..... आणि या सहांचा *अर्थ* नीट समजून घेऊन जो स्वतःची आत्मोन्नती करतो       त्याला *समर्थ* म्हणतात..... ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

आठवण.......???

इमेज
*प्रयत्न करा आयुष्यातला* *प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला* *घालवण्याचा.,* *कारण आयुष्य राहत नाही पण* *आठवणी नेहमीच* *जीवंत राहतात..!* नवीन .... काही तरी...

व्यक्तिमत्व_अस_बनवा_........ ***

इमेज
     *#व्यक्तिमत्व_अस_बनवा_* *कि_अंधारातही  #लाखोंची_नजर_*          *तुमच्यावर_पडली_*                  *पाहिजे..* नवीन सुरवात......                          

क्षण तुमचाच आहे..... 😊

इमेज
*जोपर्यत मनाला आशेचे पंख आहेत,अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!* नक्की .... बघा...