पोस्ट्स

अशी गुंतवणूक जी व्याजासकट नक्की परत मिळेल....

✨ *प्रत्येकाचा " आदर "करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच  नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक आहे,  ती आपल्याला व्याजासकट नक्की  परत मिळते.* 🙏🙏🙏🙏🙏                  

जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!**वेडीे माणसं आणि लहान मुलं!*

*आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत...!* *ते अविचल कधीच नसतं...!* *साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे...!!* *जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात...!* *वेडीे माणसं आणि लहान मुलं!* *चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या...!* *जगण्याचा आनंद घ्या...!*           *" जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...""* *काचेला " पारा " लावला की,* *आरसा तयार होतो. पण..* *लोकांना  "आरसा "* *दाखवला की,* *त्यांचा " पारा " चढतो.* *"आरसा तोच असतो "* *फक्त त्यात  " हसत " पाहिले की,* *आपण  " आनंदी "  दिसतो,* *आणि " रडत " पाहिले की,* *आपण " दु:खी " दिसतो.* *तसेच  " जीवन " ही तेच असतं,* *फक्त त्याच्याकडे आपला* *पहाण्याचा " दृष्टीकोन " त्याला* *" आनंदी "  किंवा " दु:खी " बनवतो.* *" म्हणुन....

कोणाला प्रतिक्रिया..... द्याची.....??????

एका गाढवाला झाडाला बांधले होते.  एका रात्री एका भूताने दोरी कापून गाढवाला सोडले.  गाढवाने जाऊन शेतातील पिके नष्ट केली. चिडलेल्या  शेतकर्‍याच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले.  या गाढवाचा मालक नुकसानीमुळे उद्ध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने  शेतकऱ्याच्या बायकोला दगड घालून ठार केले.  पत्नीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली.  गाढवाच्या मालकाच्या पत्नीला  राग आला , तिने आणि तिच्या मुलांनी शेतकर्‍याच्या घराला आग लावली.  शेतकर्‍याने आपले घराची राख बघून पुढे जाऊन त्या गाढवाच्या मालकाच्या बायकोला आणि मुलांना दोघांना ठार मारले.  शेवटी, जेव्हा शेतकर्‍याला वाईट वाटले, तेव्हा तो त्या भुताला म्हणाला की, तुझ्यामुळे सगळे मेले. *अस का केलंस ???*  *त्या भूताने उत्तर दिले,*  *"मी कुणाला ठार मारले नाही. मी नुसतेच दोरीने बांधलेले गाढव सोडले.* *तात्पर्य.....*  *आज माध्यम भूता सारखी झाली आहेत. ते दररोज गाढवे सोडत राहतात आणि लोक प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांना दुखावतात, अ...

संकटआल्यावर कोणीही कोणाचे नाही....

*संकटआल्यावर कोणीही कोणाचे नाही*  सीतेचे रखवालदार प्रभू श्रीराम होते    जेव्हा हरण झाले तेव्हा  कोणी नव्हते. द्रौपदीचे रक्षक पाच पाण्डव होते वस्त्र हरण झाले,तेव्हा कोणी नव्हते राजा दशरथला चार पुत्ररत्न ह़ोते; जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता; पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हते श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते ; जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते, लक्ष्मण पण एक तरबेज योद्धा होते; पण शक्ति लागली तेव्हा कोणी नव्हते, शरशय्या वरती भीष्म पितामह होते; वेदनेचे भागीदार कोणी ही नव्हते  राजपुत्र अभिमन्यु सर्वांचे लाडके होते ; पण चक्रयुव्ह मधून काढण्या साठी कोणी नव्हते, सर्वां साठी,त्रिकाल बाधीत सत्य हेच आहे,  या जगात आपले कोणी ही नाही. ज़े विधात्याने लिहिले,आणि जसे आपले कर्म आहे,त्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. *जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर* हेच सत्य आहे. *केवळ कर्मच आपले आहे*             *देवापेक्षा कर्माची*        *भिती  बाळगावी,*    *एक वेळ देव माफ करील पण ...

आपल्या जिवनात आपन कुणाची संगत करावी ????.....😊

🙏 *वेळ काढून प्रत्येकाने वाचावे असेच आहे...!!* 🙏          *आपल्या जिवनात आपन कुणाची संगत करतो हे फार महत्वाचे आहे....*                     🌵                 *बाभळीच्या*                 *झाडाशेजारी*                    *केळीचे*                     *झाड*                    *वाढले*                      ❕                     *तर*                      ❗                 *बाभळीच्या*                  *काट्याने*        ...

व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे का?????

इमेज
*व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे . त्यासाठी लागते डेअरींग (आत्मविश्वास) हीच मोठी गुंतवणूक आहे .* "जे काम तुम्ही इतरांसाठी *पगार* घेऊन करता तेच काम तुम्हाला *स्वतःसाठी करा* म्हटलं तर बोबडी वळते" प्राॅब्लेम हा नाहीये की आपल्याला *व्यवसायाचं ज्ञान* नाहीये, प्राॅब्लेम हा आहे की आपल्यात *डेअरींग* नाहीये.  टाटांना, धीरुभाईंना कुणी *व्यवसाय शिकवला* नव्हता, ना बिल गेट्स ला कुणी घरबसल्या गिऱ्हाईक आणुन दिलं होत. ऊद्योजक काय आकाशातुन पडलेले नाहीत.                       *फक्त मानसिकतेचा खेळ आहे . त्याचे विश्लेषण नक्कीच प्रत्येकाल पटल्याशिवाय रहाणार नाही .* तुम्ही *नोकरीच्या मागे पळता,* ऊद्योजक *व्यवसायाच्या* मागे पळतात. तुम्ही *पगार* मिळवण्याचा विचार करता, हे लोक पगार *वाटण्याचा* विचार करतात  तुम्ही *जगण्यासाठी* धडपड करता, हे लोक *जगण्याचा आनंद* घेण्यासाठी प्रयत्न करतात.  तुम्ही *ऊद्याच काय* याचा विचार करता, हे लोक *आणखी काय करायचं* याचा विचार करतात.   तुमची *स्वप्ने घर आणि गाडी* यातच संपतात,...

संघर्ष.......😊😊🙏

इमेज
जीवनात हे बघणे आवश्यक  नाही  की, कोण आपल्या पुढे  आहेत  किंवा  कोण  आपल्या  मागे आहेत  हेसुद्धा  बघायला हवं की, कोण  आपल्या सोबत  आहे. नक्की बघा...  sp मार्केटिंग

विचार पचायला/अमलात आणायला कठीण आहेत.....

इमेज
विचार पचायला/अमलात आणायला कठीण आहेत. पण विचार करायला लावणारे नक्की आहेत _*"९०/१० तत्व "*_ फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे. जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो. उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे. या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे. उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला.  हे फक्त १०% झालं. यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे. तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाह...

🏃‍♀ *'अति घाई’ 🏃‍♀ माणसाला संकटात नेई*

🏃‍♀ *'अति घाई’ 🏃‍♀ माणसाला संकटात नेई* *अखेर पुन्हा एकदा कोल्हापूर, सांगली, ठाणे, पुणे शहर, ग्रामिण कोरोना कहरमय झालय*. ही वेळ कुणामुळे आली? का आली? घाई करण्यामुळेचना? घराबाहेर पडाच. भाज्या कुठे मिळताहेत, मांस-मच्छी कुठे मिळते, फळे बघा आहेत का, धक्के देत ठाण्याचा जांभळी नाका व पुण्याची गुलटेकडी गजबजली जात असेल तर ‘कोरोना’ तुमच्या मानगुटीवर बसणारच आहे. लग्न करण्याची घाई, पोरं जन्माला घालण्याची घाई, त्या पोरांना शाळेत घालण्याची घाई, त्यांची करिअर करण्याची घाई, परदेशात धाडण्याची घाई, मोठ्या पॅकेजची घाई, प्रशस्त मोठ्ठं घर-कार खरेदीची घाई, बँक बॅलेन्स वाढविण्याची घाई. ही घाईची परंपरा थोडी तपासून पहा. अख्खी पिढी भरकटल्याचा प्रत्यय येईल. पूर्वी विवाह लवकर व्हायचे. संतती 10 वर्षांनी झाली तरी काही फरक पडत नव्हता.पूर्वी मुलं 5-6 वर्षे मैदानावर - नदी - डोहावर हुंदडायची मग शाळेत प्रवेश घ्यायची. आज बँका दारात, कर्जाची घाई. पूर्वी 80-90 नंतरच मरणाचा विचार. आता मरणाचीही घाई. 22-25 वर्षांची पोरं मोटरसायकल अपघातात मरतात तेव्हा मोटरसायकल घेऊन देणार्‍या मातापित्यांची कीवच येते. घाई... घाई... आणि घा...

_पूर्वीचा काळ बाबा,...

इमेज
*_पूर्वीचा काळ बाबा,_* *_खरंच होता चांगला,_* *_साधे घरं साधी माणसं,_* *_कुठे होता बंगला ?_*                      *घरं जरी साधेच पण,*                      *माणसं होती मायाळू,*                       *साधी राहणी चटणी भाकरी,*                       *देवभोळी अन श्रद्धाळू.* *_सख्खे काय चुलत काय,_*  *_सगळेच आपले वाटायचे,_* *_सुख असो दुःख असो,_*  *_आपुलकीने भेटायचे._*                     *पाहुणा दारात दिसला की,*                      *खूपच आनंद व्हायचा हो,*                     *हसून खेळून गप्पा मारून,*                     *शीण निघून जायचा हो.* *_श्...
काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा दोष..... यांनाच *षड्रिपु* म्हणतात. फार्सी भाषेत यांना *ऐब* म्हणतात.    हे *सहा ऐब* ज्याच्या अंगी       ठासून भरलेले असतात    त्याला *साहेब* म्हणतात..... या सहा दोषांना सहज *धारण* करणाऱ्यास *साधारण* म्हणतात.... या सहांना *मान्य* करणाऱ्यास      *सामान्य* म्हणतात..... या सहांना आपल्या *धाकात* ठेवणाऱ्यास *साधक* म्हणतात.... या सहांना *अधू* करणाऱ्यास        *साधू* म्हणतात..... या सहांचा संपूर्ण *अंत* करणाऱ्यास           *संत* म्हणतात..... आणि या सहांचा *अर्थ* नीट समजून घेऊन जो स्वतःची आत्मोन्नती करतो       त्याला *समर्थ* म्हणतात..... ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

आठवण.......???

इमेज
*प्रयत्न करा आयुष्यातला* *प्रत्येक क्षण चांगल्यातला चांगला* *घालवण्याचा.,* *कारण आयुष्य राहत नाही पण* *आठवणी नेहमीच* *जीवंत राहतात..!* नवीन .... काही तरी...

व्यक्तिमत्व_अस_बनवा_........ ***

इमेज
     *#व्यक्तिमत्व_अस_बनवा_* *कि_अंधारातही  #लाखोंची_नजर_*          *तुमच्यावर_पडली_*                  *पाहिजे..* नवीन सुरवात......                          

क्षण तुमचाच आहे..... 😊

इमेज
*जोपर्यत मनाला आशेचे पंख आहेत,अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे...!* नक्की .... बघा...

संघर्ष....... आजचा....

इमेज
*सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो...* *म्हणुन अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा....*   नवीन ... काहितरी.....     

नक्की युद्ध कोना बरोबर आहे आपलं...????

इमेज
सगळ्यांना  हाच प्रश्न पडला आहे ...  कि नक्की युद्ध  कोना बरोबर आहे ?????   कोरोन  च्या परिस्थिती  मध्ये......  एक युद्ध  स्वतःविरुद्ध.....  आपल्या सर्वाना स्वतःविरुद्ध ..... लढायचं  आहे.... आणि जिंकायचा . नक्की  कस  जिंकायचं  आहे..  तर स्वतःला काळजी  घ्याची आहे.... पोटासाठी... आपण घरच्या बाहेर तर पडलो या भयंकर  वादळात... परंतु. .  आपल्याला  आपली  स्वतःची काळजी घ्याची आहे आणि पाळायचं  नाही तर हळू हळू चालायचं आहे हे लक्षात ह्या..... कॉरोन गेल्यावर नक्की पळू..... नक्की पैसे कामू..... आपण जिंकणारच आहोत...... पण हात जोडून विनंती  आहे माज्या बांधवानो ,  आता नाही.  आता फक्त पोटा  चा विचार कर..... पुन्हा एक दिवस येइल.... नक्की येइल लवकरच.... त्या वेळेस मी काय तुम्ही काय,..... आपण सगळे एकसाथ पळू.... आणि.... जिंकू......  जिंकणारच......... 😊😊😊 तुमच्यासाठी ... नवीन....

तुम्ही आधार शोधात आहात का ....???

इमेज
*सोबत कितीही लोक असुद्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो...* *म्हणुन अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा....* नक्की.. बघा....       

आरसा.......

इमेज
*आरसा दिसायला नाजुक आहे  परंतु आरशासारख सत्य दाखवण्याचं  धाडस कोणातच नाही !!!* आपला काही तरी......

यश...मोठं .. असत का....???

इमेज
😊 *यश कधी मोठ नसत,* *यश मिळवनारा  मोठा असतो.* *नाती कधी मोठी नसतात,* *नाती निभावणारे मोठे असतात.*😊         नवीन काहितरी......

माणसातला देव ....

इमेज
*दगडात देव दिसतो*     *गायीत माता दिसते*      *कावळ्यात तर सगळे पुर्वज दिसतात* *पण माणसातच माणुस का दिसत नाही...?* *ज्या दिवशी माणसात माणुस दिसेल...त्या दिवशी देवाला सुध्दा प्रसन्न व्हावचं लागेल...*       नक्की बघा....